Thursday, April 28, 2011

Marathi prem quote: Kunitari

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते
पण असे का घडते की जेव्हा ती व्यक्ती हवी असते तेव्हाच ती आपल्या जवळ नसते..?

Tuesday, April 26, 2011

Ek Chotishi Kavita

“ओढ" म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय समजत नाही.
"विरह" म्हणजे काय ते प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.
"प्रेम" म्हणजे काय ते स्वत: केल्याशिवाय समजत नाही.
"पराजय" म्हणजे काय ते शत्रु कडुन हारल्याशिवाय समजत नाही.
"दु:ख" म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय समजत नाही.
“सुख" म्हणजे काय ते स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही.
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥